situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : पुणे विमानतळावर ‘एअर इंडिया’ विमानाच्या 57 मिनिटे हवेतच घिरट्या, कारण

Published On:

Team MyPuneCity –पुणे विमानतळावर एक भयानक प्रकार घडला आहे.पुणे विमानतळावर भुवनेश्वरहून पुण्याला आलेल्या विमानाला लँडिगचं करता आलं नाही. हे विमान उतरत असताना कुत्र्याचा अडथळा आल्याने विमानाला हवेतच घिरट्या माराव्या लागल्या. त्यामुळे विमानाला 57 मिनिटे उशीर झाला. काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथील ‘एअर इंडिया’च्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच पुणे विमानतळावर हा गंभीर प्रकार समोर आला आहे.या प्रकरामुळे प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली होती.

भुवनेश्वर येथून शनिवारी दुपारी ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’च्या ‘आय एक्स 1097’ विमानाने पुण्यासाठी उड्डाण केले. हे पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या प्रक्रियेत होते, मात्र त्याला लँडिंगच करता आलं नाही.पुणे विमानतळापर्यंत आल्यानंतर वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा असल्याचे आढळून आले. त्यामुळे विमानाला परिसरातच हवेत घिरट्या माराव्या लागल्या. पुणे विमानतळाच्या धावपट्टीवरून कुत्र्याला हटवेपर्यंत विमान हवेतच होते. त्यामुळे एअर इंडियाचं हे विमान तब्बल 57 मिनिटं हवेतच घिरट्या घालतं होतं. कुत्र्याला सुरक्षितपणे धावपट्टीवरून हटवल्यानंतरच विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर विमान सुरक्षित उतरले; पण या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर प्रवासी घाबरले होते.

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे – सोनबा गोपाळे


Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

विमानतळावर दिल्लीहून येणाऱ्या विमानाच्या इंजिनाला पक्षी धडकल्याची घटना घडली होती. धावपट्टी परिसरात पक्ष्यांचा वावर असल्याचे आढळल्यामुळे उड्डाणे थांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथे ‘एअर इंडिया’च्या विमानाचता भीषण अपघात झाला, ज्यात 241 प्रवाशानी जीव गमावला होता. त्या दुर्दैवी घटनेला अजून महिनाही पूर्ण झालेला नाही. त्यातच आता पुण्यात घडलेली ही घटना हवाई सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे. याबाबत प्रवाशानी नाराजी व्यक्त केली आहे. अशा गंभीर घटनांची दखल घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, नागरी उड्डाण मंत्रालय आणि हवाई दलाने या बाबतीत तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.

Follow Us On