situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदी मरकळ रस्त्यावर पडलेला खड्डा चारचाकी व दुचाकी वाहनांना ठरत आहे धोकादायक

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – च-होली खुर्द येथील सुयश मंगल कार्यालयजवळील आळंदी(Alandi) मरकळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून छोट्या मोठ्या चारचाकी वाहनांना व दुचाकींना तो खड्डा धोकादायक ठरत आहे. जोरदार पाऊस झाल्यास त्या ठिकाणच्या खड्ड्यात पाणी साचते व त्या रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने तेथील खड्ड्यात वाहनांची चाके आदळतात.

त्यामुळे वाहनांचे स्पेअर पार्ट निखळणे,ब्रेकर लायनर निकामी होणे याची शक्यता आहे. दुचाकीस्वारांना तेथून वाहन चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.रस्त्यावर आडवा पूर्णपणे खड्डा व रस्त्याच्या कडेला सुद्धा एका बाजूने खड्डा असून त्यात पाणी साचलेले आहे,अश्या परिस्थितीला वाहनधारकांना तिथे सामोरे जावे लागत आहे.

DPU : आम्ही विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार, कौशल्य आणि स्वप्न देखील घडवतो – डॉ. भाग्यश्री पाटील


दुचाकीस्वारांना तेथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मणक्यांच्या समस्या आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. खड्ड्यांत दुचाकी आदळल्याने मणक्यावर दाब पडतो. ज्यामुळे मणक्याचे दुखणे, कंबरदुखी, आणि इतर समस्या उद्भवू शकतात.तसेच आळंदी (Alandi) येथील लक्ष्मी माता मंदिरजवळच मुख्य रस्त्यावर खड्डा पडला असून रहदारीसाठी त्याचा अडथळा निर्माण होत आहे.

नदी पलीकडे देहुफाटा सिग्नल येथे खड्डे पडलेले असून त्याचा अडथळा रहदारीसाठी होत आहे. आषाढी वारीच्या अनुषंगाने शहरातील व शहर परिसरातील ठिकठिकाणचे खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

वडगांव रस्त्यावर पावसाने कचरा वाहत असल्याचे दृश्य

च -होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील वडगांव रस्त्याच्या कडेला मोठा कचऱ्याच्या ढीग आहे. वारंवार पणे बेशिस्तपणे त्या ठिकाणी काही नागरिक कचरा टाकत आहेत. तेथील परिसर अस्वच्छ होत आहे. आज जोरदार झालेल्या पावसामुळे तेथील काही कचरा पावसाच्या पाण्याने वाहत होता .तेथील व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला.

तिथे कचरा होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने योग्य ती उपाय योजना करावी ,असे मत नागरिकांनी मांडले. तसेच तो व्हिडीओ व्हायरल झाल्याने आळंदी शहरात ठिक ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची चर्चा होऊन त्यावर उपाय योजना करण्यात याव्यात, अशी मागणी (Alandi) नागरिकांमधून होत होती.

Follow Us On