situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : इंद्रायणी नदीत वाहून जाणाऱ्या भाविकाचे प्राण वाचवण्यात यश

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – आळंदीत जोरदार (Alandi) पाऊस सुरु आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीचे दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहे. आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा असल्याने आळंदीमध्ये लाखो भाविक जमले आहे . यातच एक भाविक इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडली. पाण्याचा प्रवाह असल्याने संबंधित भाविक जुन्या पुलापुढे वाहून गेला.

Pavana Dam : पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर; साठा ३५.६३ टक्क्यांवर

सुदैवाने या भाविकाने मोठे धाडस दाखवत (Alandi) जुन्या पुलापुढे गेल्यानंतर एका झाडाला पकडले . अमोल राठोड (वय ३८ ) असे या व्यक्तीचे नाव आहे. एन डी आर एफ टीम मार्फत सुरेश हळदमळ सुनील पाटील एल रेस्कुकर,शहर समन्वयक शशांक कदम , आनंद वडगांवकर,अर्जुन खिलारे,भीमा खिलारे,सूरज लोकरे यांनी एन डी आर एफ च्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा जीव वाचवला.

सदर घटनेची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक उर्मिला शिंदे यांना अग्निशमन दल पथक प्रमुख प्रसाद बोराटे यांनी दिली. तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने सदर व्यक्तीचे प्राण वाचवण्यात यश आले. त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे दाखल करण्यात आले आहे.

Pavana Dam : पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर; साठा ३५.६३ टक्क्यांवर

आळंदीसह इंद्रायणी पाणलोट क्षेत्रात (Alandi) मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषता : मावळसह लोणावळा परिसरात पावसाचा वेग जास्त आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीचे दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहेत. आळंदीतील भक्ती सोपान पुल व भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्रिवेणी भागीरथी कुंडाच्या दगडी घाटावर पुराचे पाणी आले आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून भाविकांनी इंद्रायणी नदीत जाऊ नये असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले होते. तरीसुद्धा काही भाविक सूचनेचे पालन न करता इंद्रायणीत स्नानासाठी जात आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास इंद्रायणीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने (Alandi) सांगितले.

Follow Us On