situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi News : सिद्धबेट प्रवेशद्वाराजवळ ड्रेनेज तुंबल्याने दुर्गंधी आणि चिखलाचा त्रास

Updated On:
Alandi News
---Advertisement---

नागरिकांची प्रशासनाकडे (Alandi News) तातडीने उपाययोजनांची मागणी

Team MyPuneCity – आळंदीतील पवित्र सिद्धबेट परिसराच्या प्रवेशद्वाराजवळील ड्रेनेज तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचले असून, त्यामुळे दुर्गंधीचे (Alandi News) वातावरण निर्माण झाले आहे. हे सांडपाणी थेट सिद्धबेट परिसरात वाहत असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव व संत मुक्ताई यांची लीला भूमी म्हणून ओळखला जाणारा सिद्धबेट परिसर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर व त्यांच्या कुटुंबीयांनी वास्तव केले होते. त्यामुळे वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. याशिवाय पालखी प्रस्थान सोहळ्याच्या काळात लाखो भाविक अलंकापुरी नगरीत दाखल होतात आणि त्यावेळी सिद्धबेटाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते.

Yogesh Kalokhe : देहूचे नगरसेवक योगेश काळोखे ‘महाराष्ट्र रत्न गौरव’ पुरस्काराने सन्मानित

सध्या तुंबलेल्या ड्रेनेजमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, त्या दुर्गंधीमुळे व सांडपाण्यामुळे पावित्र्याची जपणूक होत नसल्याचा संताप भाविकांमध्ये आहे. स्थानिक नागरिक व भाविकांनी पालिका प्रशासनाकडे (Alandi News) तातडीने चेंबरची स्वच्छता करून समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.

तसेच, सिद्धबेट प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर मातीमुळे चिखल झाला असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. परिणामी वृद्ध व्यक्ती आणि चालणाऱ्या भाविकांना अडथळा निर्माण होत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता देखील वाढली आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित डागडुजी करून भाविकांना सुलभ वाटचाल सुनिश्चित करण्याची गरज असल्याची मागणीही जोर धरत आहे.

Vaishnavi Hagawane Pune Crime: वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाला वाचवण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न?

स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्य नागरिकांची आणि श्रद्धाळू भाविकांची मागणी आहे.

Follow Us On