situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 IPL Match : भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित

Published On:
IPl Match
---Advertisement---

Team MyPuneCity – भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएलचे एकूण 16 सामने शिल्लक होते. हे 16 सामने आता नंतर खेळवण्यात येतील. मात्र हे सामने ( IPL Match) नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही.

Alandi : श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सोहळ्यातील भावर्थांचे बहुरूपी भारुड भाविकांना भावले

पाकिस्तानकडून 8 तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे धर्मशाळा इथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई, पाकिस्तानकडून अधून मधून होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात ( IPL Match) आला आहे.

आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. 22 मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी कोलकात्यातली ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं नियोजित होतं. मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे. दरम्यान, तिकडे पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यांनी पाकच्या क्रिकेट लीगवरही परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर ड्रोन हल्ला झाला होता. त्यामुळे PSL चे सामने रद्द केले होते. आता PSL चे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यात येणार ( IPL Match)  आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगर परिषदेत मॉक ड्रिल

आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या अनेक परदेशी खेळाडूंनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआय या परदेशी खेळाडूंना शक्य तितक्या लवकर त्यांच्या देशात पाठवेल. या परदेशी खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंब देखील सध्या भारतात आहे.  भारत-पाक मधील तणावाच्या परिस्थितीत बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयपीएल स्थगित झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली. “देश युद्धात असताना क्रिकेट सुरू असेल तर ते योग्य दिसत नाही” असं त्यांनी  पीटीआयशी बोलताना ( IPL Match)  सांगितलं.

Follow Us On