situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : साफसफाई संबधी ,पाणीपुरवठाअडचण भासल्यास पालिकेला कळवावे ; आळंदी नगरपरिषदेचे आवाहन

Updated On:
Alandi

Team My pune city – आळंदी शहरात (Alandi) मरकळ रोड विभागात काही ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा झाला होता. पाणी मोठय़ा प्रमाणावर गढूळ असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.याची दखल आळंदी नगरपरिषदेने तत्काळ घेतली आहे. पालिकेच्यावतीने सांगण्यात नागरिकांना सांगण्यात आले की, आळंदी शहरातील गढूळ पाणीपुरवठ्याची ही समस्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारीगढूळ पाणी आहे. त्यावर आवश्यक ती उपाययोजना तात्काळ करू .

Sharad Pawar : पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवारांची सत्ता येणार


तात्काळ पंचनामा करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील. दोषी पाईपलाइन वा झोनमध्ये दुरुस्ती करून स्वच्छ पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल. जुन्या पाईपलाइनची तपासणी करण्यात येईल. वेळोवेळी फ्लशिंग (पाईपमधील गाळ काढणे) करण्यात येईल .जलगुणवत्तेची नियमित तपासणी करून घेऊ नागरिकांना याबाबत वेळोवेळी योग्य माहिती देण्यातगढूळ पाणी येईल.

पाणीपुरवठा विभागाला सूचना

संबंधित पाणीपुरवठा तात्पुरता थांबवून, संपूर्ण लाइन फ्लश करावी. गढूळ पाणीपुरवठ्याची कारणमीमांसा करून अहवाल सादर करावा. पर्यायी पाणीपुरवठा (जसे टँकरद्वारे) उपलब्ध करून द्यावा. या संदर्भातील पूर्वीच्या घटनांची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी सूचना पालिकेने पाणीपुरवठा विभागाला दिली आहे. या प्रकारामुळे निर्माण झालेल्या गैरसोयीबद्दल पालिकेने दिलगीर व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा झाला आहे, संबधीत भागातील नागरिकांनी पाणी उकळूनच किंवा फिल्टर करूनच प्यावे.

Talegaon Dabhade Award : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर व उद्योजक शंकरराव शेळके 

आश्वासन:
येथून पुढे अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली आहे. सफाईसंबंधी , पाणीपुरवठा अडचण भासल्यास पालिकेला कळवण्यात यावे. त्यावर तत्काळ उपाय केला जाईल. पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्याच्या गुणवत्तेवर कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही, असे (Alandi) आश्वासन
पालिकेने दिले.

Follow Us On